आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना वाचायला लिहायला शिकवलं. खूप कमी दिवसात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. बेस पक्का करून, परिक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मदत ही झाली.
त्यांचा पाया पक्का करुन दिल्यामुळे त्यांना आता परिक्षेत चांगले मार्क्स मिळत आहेत.